काही चारोळ्या ...
बांधून रेशीमगाठी मनांच्या
तोच खाली पाठवतो ,
मग कितीही येवोत अडचणी
तोच दोघांना भेटवतो।
कधी कधी तिची आठवण डोळ्यात पाणी आणते
देत थोड़ा दिलासा मलाच मग म्हणते ,
तिने यावे तुझ्या जीवनात अस मलाही वाटते
म्हनुनच मी आल्यावर तुझ्या डोळ्यात पाणी दाटते ।
मन माझ वेड
इकडे तिकडे भरकटतय,
कल्पनेतल जग
कागदावर रेखाटतय.
Wednesday, July 9, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment